गावच्या समस्या–
- क्षारपाड जमिनी ताब्यात येण्यास चरखुदाई करुन जाळीच्या पाईप बसविणे गरजेचे आहे.
- शेतकयांच्या शेतीमालाकरिता गाव शिवेचे रस्ते व रस्त्यांना जोडणारे रस्ते करणे.
- पूर स्थिती असताना गावातून बाहेर पडणेस दोन उंच रस्ते असणे गरजेचे आहे.
- गावालगतचे सर्व नगरामध्ये डांबरी रस्ते असणे आवश्यक आहेत.
- शेतकयांकरीता माती परिक्षण प्रयोगशाळा गरजेची आहे.